Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
शेतकरी अडचणीत आहे.सरकार त्याच्या पाठीशी आहे. सरकारने घेतलेली निर्णय शेतकऱ्यांची हिताचे आहेत, जर काही चुकत असेल किंवा मागण्या करायच्या असतील तर सरकारकडे यावे, रोहित पवारने उपोषण करण म्हणजे राजकीय स्टंट, बरं झालं रोहित पवार ने आयुष्यात पहिल्यांदा उपोषण केलं,शेतकरी भुकेने मरत आहे तडफडून मारतो त्याची जाणीव होत असेल.तुमच्या राज्यात अश्याच मागण्या घेऊन शेतकरी येत होता तेव्हा त्याच्याकडे पाहण्याचे धाडस झाले नाही.तुम्ही दुर्लक्ष केले.
- उपोषन करण्यापेक्षा सरकारही चर्चा करा.न्याय देण्याच्या भूमिकेत असाल तर संवाद करा.रोहित पवार वाटत असेल बटन दाबल की चालू व्हायला हवे,असे होत नाही .त्यांना कृषी मंत्र्यांनी विनंती केली आहे.सरकारची विनंती राहणार आहे.
- रोहित पवार ने उपोषण केले असे नाही तर शेतकरी उपोषण करत असेल तर दखल घ्यावी लागते.
उद्धव ठाकरे बैठक
- ऑपरेशन टायगर ची अनेकदा चर्चा होते,आमचा या बाबत कोणताही निर्णय झाला नाही,निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे.या वावड्या असून आम्ही विश्वास ठेवत नाही.याच उत्तर एकनाथ शिंदे देतील आम्ही पुष्टी देत नाही.
- वाघचौरे काय बोलले त्यात आमचा अर्था अर्थी सबंध नाही.आमचे एकनाथ शिंदे नावाचे डॉक्टर वेळेवेळी ऑपरेशन करत असतात.



















