एक्स्प्लोर
Ratnagiri राजापूरच्या बारसू-सोलगावमध्ये रिफायनरी होणार? रिफायनरिच्या नवीन जागेबाबत सकारात्मक निर्णय?
रत्नागिरीतील राजापूर तालुक्याती बारसू-सोलगाव या नवीन जागेमध्ये रिफायनरी होण्याबाबत एमआयडीसी आणि उद्योग मंत्रालय सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या नवीन जागेबाबत चाचपणी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू - सोलगाव या नवीन ठिकाणी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे यासाठी सध्या चाचपणी सुरु आहे. अगदी उद्योग मंत्रालय देखील याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. पण, याठिकाणी देखील जमिनी खरेदी करताना स्थानिकांना अंधारात ठेवल्याचा आरोप आहे.
महाराष्ट्र
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
विश्व
ठाणे




















