एक्स्प्लोर
POLITICS : राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, लॉकडाऊनबाबत परस्पर विरोधी माहिती, प्रवीण दरेकरांची टीका
महाराष्ट्र सरकारला झटका आला की लॉकडाऊनची घोषणा केली जाते, सरसकट लॉकडाऊन त्या ठिकाणी करू नये कारण लोकं कुठेतरी आता स्थिरावत आहेत, आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर पडत आहेत आणि आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन केले तर लोक उपासमारीने मरतील आणि म्हणून तुम्हाला लॉकडाऊन करायचा असेल तर त्याच्या अकाउंटमध्ये पहिले पाच हजार रुपये टाका आणि करा. आमच्या या भूमिकेला काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी समर्थन दिले आहे, त्यामुळे लॉकडाउन करण्यापेक्षा नियमावली कडक करण्यात येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र
Supriya Sule on Rupali Chakankar : Devendra Fadnavis यांचे आभार, Ashok Kharat प्रकरणी काय म्हणाल्या?
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम
शेत-शिवार

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion


















