एक्स्प्लोर
Prakash Ambedkar : महाराष्ट्रातील आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर, मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे
Prakash Ambedkar : महाराष्ट्रात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर. आता ते फक्त आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप प्रत्यारोप राहिले नाहीत, तर अनेक हत्यांचे आरोप होत असून त्याबद्दल एखाद्या पोलीस अधिकारी किंवा गृहमंत्र्यांनी वक्तव्य देऊन चालणार नाही.... त्यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून वक्तव्य करावे.. सत्य परिस्थिती समोर आणावी.. एंटेलिया स्फोटक प्रकरण आणि शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांनीच माफीचा साक्षीदार व्हावं. महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव मात्र महिना उलटूनही काँग्रेसकडून प्रतिसाद नाही. असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय
महाराष्ट्र
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
आणखी पाहा

















