एक्स्प्लोर
Digras : लग्नातील 400 ते 500 वऱ्हाडांना विषबाधा, उपआरोग्य केंद्रात उपचार सुरु | ABP Majha
नांदेडच्या दिग्रसमध्ये जेवणातून 400 ते 500 वऱ्हाडींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळी दिग्रस येथील एका लग्न सोहळ्यात जेवणातून वऱ्हाडींना विषबाधा झाली. काल मध्यरात्रीपासून गावातील नागरिकांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर विषबाधा झालेल्या नागरिकांना तात्काळ उपआरोग्य केंद्र दिग्रस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
महाराष्ट्र
Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप
Devendra Fadnavis on Ajit Pawar : घातपाताची शंका असल्यास, आकाश पाताळ एक करु, मुडदाही खणून काढू,
Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report
Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील
आणखी पाहा




















