एक्स्प्लोर
Digras : लग्नातील 400 ते 500 वऱ्हाडांना विषबाधा, उपआरोग्य केंद्रात उपचार सुरु | ABP Majha
नांदेडच्या दिग्रसमध्ये जेवणातून 400 ते 500 वऱ्हाडींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळी दिग्रस येथील एका लग्न सोहळ्यात जेवणातून वऱ्हाडींना विषबाधा झाली. काल मध्यरात्रीपासून गावातील नागरिकांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर विषबाधा झालेल्या नागरिकांना तात्काळ उपआरोग्य केंद्र दिग्रस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
महाराष्ट्र
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
आणखी पाहा



















