एक्स्प्लोर
Palghar Rain : पालघर जिल्ह्यात अजूनही पावसाची संततधार कायम, नदी नाल्यांना पूर
सलग दुसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे जिल्ह्यात 220 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत असून धरणक्षेत्रांत चांगला पाऊस झाल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या धरणांची पाणी क्षमता शंभर टक्के पूर्ण झाली असून या दोन्ही धरणा मिळून जवळपास 17 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदीत सुरू आहे त्याच्यामुळे सूर्या नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,याच धामणी धरणातून जिल्ह्यातील औद्योगिक कार्यक्षेत्र त्याप्रमाणे प्रमुख शहर तसेच वसई विरार महानगरपालिका आणि शेती साठी पाणी पुरवठा केला जातो धरणफुल झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे याच परिस्थितीचा सूर्या नदीच्या काठावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी
महाराष्ट्र
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
शेत-शिवार



















