एक्स्प्लोर
Charkop : रस्ता नाही तर मत नाही, नागरिकांचा आक्रमक पवित्रा, खासगी रस्ता असल्याचं सांगत दुर्लक्ष
मुंबईच्या कांदीवलीमधील चारकोप भागातले नागरिक मूलभूत सुविधांसाठी आक्रमक झाले आहेत. या भागातील हायलँड कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी नो रोड, नो व्होट असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतलाय. या सोसायटी समोरून जाणाऱ्या रस्त्याची गेले २ वर्षांपासून दुरवस्था आहे. त्यामुळे इथे नियमित अपघात होत असतात. पालिकेनं हा खासगी रस्ता असल्याचं सांगत हात वर केले आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक अशा सगळ्यांकडूनच या नागरिकांची उपेक्षा होतेय त्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शेत-शिवार
महाराष्ट्र
राजकारण




















