एक्स्प्लोर
Nitesh Rane : नितेश राणेंची अटक अटळ? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत काय झालं?
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणेंची अटक अटळ मानली जातेय. कारण संतोष परब हल्लाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं देखील नितेश राणेंना जामीन नाकारला आहे...मात्र जामीन नाकारताना सर्वोच्च न्यायालयानं काहीसा दिलासा देखील दिलाय. १० दिवस नितेश राणेंना अटकेपासून दिलासा मिळालाय. या कालावधीत नितेश राणेंना जिल्हा न्यायालयासमोर हजर राहून जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे. न्यायालयात मुकुल रोहतगी यांनी नितेश राणे यांची, तर अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. सुनावणीत काय युक्तिवाद झाला पाहुयात.....
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















