एक्स्प्लोर
Advertisement
Nawab Malik on CM : "प्रादेशिक पक्षांची मोट बांधली पाहिजे याचेच ठाकरेंच्या भाषणात संकेत" : नवाब मलिक
मुंबई : काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, खरं म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र
Ajit Pawar emotional : डोळ्याच्या कडा ओल्या, आवंढा गिळला, शब्द फुटेना, दादा भर सभेत भावूक
Eknath Shinde Thane Rally : अर्ज भरण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन
Sunetra Pawar Baramati Exclusive : कार्यकर्त्यांचा उत्साह आहे; हीच आमच्या विजयाची नांदी आहे
ABP Majha Headlines : 3 PM TOP Headlines 28 October 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स
Narayan Rane : महायुतीचा 160 जागांवर विजय होईल, नारायण राणेंना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement