एक्स्प्लोर
Narayan Rane : "किती मर्डर पचवणार हे सरकार?"; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेृत्वावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सवाल उपस्थित केलेत.अशा वेळी मुख्यमंत्री झालो जेव्हा पाकिस्तान, दुबईतून मुंबईवर हल्ले होत होते. त्यावेळी दहशतवाद निपटून काढला आणि ९० लोकांना वर पोहचवलं, असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केले. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सॅलियन यांच्या मृत्यूविषयी बोलतानाही आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.. मंत्री संजय राठोड यांनी पराक्रम केला. हे सरकार आणखी किती मर्डर पचवणार असा सवाल करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली.
महाराष्ट्र
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
आणखी पाहा




















