एक्स्प्लोर
Manoj Jarange Patil Mumbai March | उच्च न्यायालयाच्या मनाईनंतरही मुंबई धडक देण्यावर जरांगे पाटील ठाम
मनोज जरांगे पाटील यांनी येत्या एकोणतीस ऑगस्टला गणपती घेऊन मुंबईत धडक देण्याचा इशारा दिला आहे. मात्र, त्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने पूर्व परवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून दोन आठवडे आझाद मैदानामध्ये आंदोलन करता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याबाबत सरकार विचार करू शकते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, 'आम्ही मुंबईत जाणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलीत आरक्षण फडणवीस सरमी घेणारे मुंबईला येणार आहे.' जरांगे पाटील यांनी सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता मुंबईकडे कूच करणार असल्याचे सांगितले. न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार असून, लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारकडून अडकाठी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही हटणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी नमूद केले.
महाराष्ट्र
PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 19 Nov | ABP Majha
Supreme Court on Local Bodies Election : स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीची सुनावणी आता मंगळवारी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion


















