एक्स्प्लोर
Maharashtra Unseasonal Rain : पाऊस आणि गारपिटीने पिकांचा चिखल, अवकाळीमुळे बळीराजा हवालदिल
ऐन एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.. आता एप्रिल संपत आला तरी अवकाळी मात्र जायचं नाव घेत नाही आहे... राज्यात अवकाळी पावसानं कहर केलाय.. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय.. अवकाळी, गारांमुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुक सान झाल्यानं चिंताग्रस्त शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिलाय.. पाहुयात राज्यातला पावसाचा कहर..
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















