एक्स्प्लोर
Maharashtra Temperature: होळीनंतर राज्यातील पारा वाढणार! ABP Majha
राज्यातील तापमानात होळीनंतर मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. सध्या अनेक भागात पारा ४० अंश सेल्सियसच्या पार गेलाय. तर विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा लाटेचा इशारा दिलाय. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. विदर्भातल्या अनेक शहरांचा पारा ४० अंशांपार गेला होता. इकडे कोकणात ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट असली तरी कोकणातलं तापमान स्थिर आहे.. या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी आहे. मुंबईतली मात्र उष्णतेची लाट ओसरली असं हवामानखात्यानं सांगितलंय. या आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती सुधारण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
क्रीडा
बातम्या

















