एक्स्प्लोर
MAHARASHTRA RAIN | Marathwada मध्ये 'राक्षसी ढग', काय आहे कारण?
पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी मराठवाड्यात अचानक वाढलेल्या पावसाच्या प्रमाणाचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हे एक कारण आहे, पण त्याहीपेक्षा ढगांची निर्मिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. सामान्य पाऊस एक ते दोन किलोमीटर उंचीच्या ढगांमुळे पडतो. मात्र, मे महिन्यात लातूर जिल्ह्यावर आलेल्या 'राक्षसी ढगामुळे' ५०० मिलिमीटर पाऊस पडला. देऊळगावकर यांनी सांगितले की, "आत्ता नुकताच मी कलकत्त्याहून येताना बघत होतो चौदा किलोमीटर उंचीपर्यंत विमान जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ढग दिसत होते." या राक्षसी ढगांमुळेच मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही स्थिती हवामानातील मोठ्या बदलांचे संकेत देत आहे.
महाराष्ट्र
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Mumbai bmc election result politics : शिंदेंनी नगरसेवक का लपवले? महापौर पदासाठी शिंदेंचा अट्टाहास?
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















