एक्स्प्लोर
Maharashtra : नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
आज दिवसभरातील सर्वांत मोठी बातमी... राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलाय... यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल... १० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग ५ दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाईल... हा राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय आहे... सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
महाराष्ट्र
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
आणखी पाहा




















