एक्स्प्लोर
Maharashtra : नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
आज दिवसभरातील सर्वांत मोठी बातमी... राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलाय... यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल... १० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग ५ दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाईल... हा राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय आहे... सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
महाराष्ट्र
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण

















