एक्स्प्लोर
Maharashtra : बळीराजा संतप्त, सरकार एकीकडून मदत करतं, दुसरीकडून हिरावून घेतं का? ABP Majha
एकीकडे शेतमालाला हमी भाव मिळत नाही, तर दुसरीकडे अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अशात आता सरकार पण शेतकऱ्यांची परीक्षा घेतंय का?, असा सवाल विचारला जातोय. कारण एकीकडे राज्य शासनानं अतिवृष्टीमुळ झालेल्या नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम देऊ केली. आणि दुसरीकडे वीजबिल भरलं नाही म्हणून सरसकट विजेचं कनेक्शन कापलं जातंय. त्यामुळे पिकांना पाणी कसं द्यायचं, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहीलाय. त्यातच ३ एचपी मोटरसाठी १० हजार तर ५ एचपी मोटरसाठी १५ हजार भरण्याचीही महावितरणकडून सक्ती केली जात असल्याचं बळीराजा सांगतोय.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















