एक्स्प्लोर
Maharashtra Monsoon : जुलै महिन्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाची ऑगस्ट महिन्यात दडी, बळीराजा संकटात
जुलै महिन्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात दडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पिकांचं काय होणार याच्या चिंतेत आहे. राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान 10 टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यभरातील नगदी पिकं धोक्यात आली असून शेतकऱ्यांवर पुन्हा एक नवं संकट आलं आहे.
महाराष्ट्र
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
आणखी पाहा




















