एक्स्प्लोर
Kolhapur : पूरग्रस्तांना भरीव मदतीच्या मागणीसाठी Raju Shetti यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा
कोल्हापुरातील पूरग्रस्तांना सरकारनं तुटपुंजी मदत जाहीर केल्याचा आरोप करत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी विराट मोर्चा काढलाय. राज्य सरकारनं तात्काळ निकष बदलून पूरग्रस्तांना मोठी मदत जाहीर करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येतेय.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट






















