एक्स्प्लोर
Kabutarkhana Shoksabha : मुंबईत मृत कबुतरांसाठी जैनधर्मियांची शांतीसभेचं आयोजन
मुंबईत कबुतरांच्या मृत्यूनंतर जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून, महापालिका आयुक्तांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. आंदोलनादरम्यान, 'आगामी निवडणुकांमध्ये सरकारला याची किंमत मोजावी लागेल' असा थेट इशारा सरकारला देण्यात आला आहे. कबुतरांमुळे आजार होत असल्याचा कोणताही पुरावा नसताना, अनेक वर्षांपासून शांत असलेले कबुतरखान्याचे प्रकरण आताच का बाहेर काढले जात आहे, असा सवाल आंदोलकांनी केला. यामागे आजूबाजूला होणारे डेव्हलपमेंट किंवा एखादा SRA प्रोजेक्ट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृत कबुतरांच्या आत्मशांतीसाठी जैन धर्मीयांनी धर्मसभेचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र
PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 19 Nov | ABP Majha
Supreme Court on Local Bodies Election : स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीची सुनावणी आता मंगळवारी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
कोल्हापूर
सोलापूर
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion




















