एक्स्प्लोर
Advertisement
Gulabrao Patil | बाळासाहेबांना धोका देणाऱ्यांचा सत्यानाश झाला, मंत्री गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर टीका | ABP Majha
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केलीय...ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना धोका दिला त्यांचा सत्यानाश झाला अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंवर प्रहार केलाय..ठाकरे आडनाव नसतं तर राज ठाकरे संगीतकार झाले असते असंही गुलाबराव पाटील म्हणालेत..नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटलांची सभा झाली..त्यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement