एक्स्प्लोर
Farmers' Distress: गोंदियात 13,567 शेतकरी हवालदिल, '124 कोटींचे चुकारे 4 महिन्यांपासून थकले'
गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रांवर धानाची विक्री केलेल्या हजारो शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. जिल्ह्यातील तेरा हजार पाचशे सदुसष्ट शेतकऱ्यांचे शंभर चोवीस कोटी रुपयांचे चुकारे गेल्या चार महिन्यांपासून निधीअभावी थकलेले आहेत. यासोबतच, भीम पोर्टलच्या (Bhim Portal) तांत्रिक अडचणींमुळे सहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बोनसची रक्कमही मिळालेली नाही. शासकीय केंद्रांवर हमीभाव मिळत असल्याने आणि पैसे मिळण्याची खात्री असल्याने शेतकरी धानाची विक्री करतात. मात्र, आता चुकारे आणि बोनस दोन्ही रखडल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. रब्बी हंगामात एकूण साठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी २८ लाख क्विंटल धानाची विक्री केली होती, ज्याची किंमत ५८८ कोटी रुपये आहे, परंतु अजूनही मोठा निधी थकीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महाराष्ट्र
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 19 Nov | ABP Majha
Supreme Court on Local Bodies Election : स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीची सुनावणी आता मंगळवारी
Rajan Patil Angar Nagar Panchayat : अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; मुलासाठी राजन पाटलांची माफी
Ujwala Thite Angar Nagarpanchayat :अर्ज फेटाळला,उज्ज्वला थिटेंचा राजन पाटलांविरुद्ध सर्वात मोठा डाव
Prakash Solanke : Dhananjay Munde चांगले वक्ते पण मी अजित पवारांची सभा मागितली
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion




















