एक्स्प्लोर
Ratnagiri: बदलत्या वातावरणाचा आंब्यावर परिणाम ABP Majha
पावसाळा संपल्यानंतर कोकणात हापूस आंब्याची झाडं मोहोरायला सुरूवात होतात...आणि त्यानंतर तुम्हा आम्हा सर्वांना प्रतिक्षा असते ती हापूसची चव चाखण्याची...पण, यंदा मात्र लांबलेल्या पावसामुळे हापूसवर प्रतिकुल परिणाम होणार आहेत...परिणामी हापूसचं आगमन तर लांबू शकते....शिवाय, कोकणातील आंबा छोट्या - मोठ्या आंबा बागायतदारांना देखील यांचा आर्थिक फटका बसणार आहे....पाहुयात यावरचा एक रिपोर्ट...
महाराष्ट्र
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
क्राईम
महाराष्ट्र




















