एक्स्प्लोर
Chandrapur Rain | चंद्रपूरला वादळी पावसाचा तडाखा; भात शेतीसह भाजीपाल्याचं नुकसान
चंद्रपूर जिल्ह्याला गेल्या 15 दिवसात 3 वेळा वादळाचा आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना-राजुरा-चिमूर, मूल, ब्रह्मपुरी- नागभिड -सिंदेवाही या भागात गारपीटीसह मुसळधार पावसाने थैमान घातले. या सर्वांचा फटका या भागातील उन्हाळी भात शेतीला बसला आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक या वादळी पाऊस आणि गारपिटीने जमीनदोस्त झाले आहे. सोबतच भाजीपाला पिकांचे देखील अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
आणखी पाहा





















