एक्स्प्लोर
Advertisement
Chandrakant Patil on Mohan bhagwat :सरसंघचालकांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावू नका :चंद्रकांत पाटील
बातमी सरसंघचालक यांच्या एका वक्तव्याची..... 'हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म असून येत्या १५ वर्षात पुन्हा अखंड भारत असेल असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. हरिद्वारच्या पूर्णानंद आश्रमात एका कार्यक्रमात ते बोलत होते. आम्ही कायमच अहिंसेचा पुरस्कार करू मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेची भाषा होईल, कारण जग शक्तीला मानतं असं भागवतांनी म्हटलंय...त्यांच्या या वक्तव्यानं भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र
Mahayuti Vidhan Sabha : महायुतीतल्या 24 तासांतल्या घडामोडी;काल अजितदादांशिवाय बैठक, दादा आज दिल्लीला
ABP Majha Headlines : 03 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pune Money Seized : कारमध्ये सापडलेल्या 5 कोटींवरून आरोप प्रत्यारोप
Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 22 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Dhananjay Mahadik : चिरंजीव कृष्णराज महाडिकांच्या उमेदवारीसाठी धनंजय महाडिक सागरवर साखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement