एक्स्प्लोर
Chandrakant Patil on Mohan bhagwat :सरसंघचालकांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावू नका :चंद्रकांत पाटील
बातमी सरसंघचालक यांच्या एका वक्तव्याची..... 'हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म असून येत्या १५ वर्षात पुन्हा अखंड भारत असेल असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. हरिद्वारच्या पूर्णानंद आश्रमात एका कार्यक्रमात ते बोलत होते. आम्ही कायमच अहिंसेचा पुरस्कार करू मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेची भाषा होईल, कारण जग शक्तीला मानतं असं भागवतांनी म्हटलंय...त्यांच्या या वक्तव्यानं भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र
Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
Kolhapur Gas Cylinder Issue : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस घेण्यासाठी गर्दी
Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
राजकारण
महाराष्ट्र



















