एक्स्प्लोर
Chandrapur : कोळशाच्या तुटवड्यामुळे विदर्भातील उद्योगांना ऐन दिवाळीत पुन्हा एकदा ब्रेक ?
राज्यात अनलॉकनंतर हळूहळू उद्योगधंदे सुरळीत होण्यास सुरुवात झाली. मात्र या उद्योगांना ऐन दिवाळीत पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी देशात कोळशाच्या टंचाईमुळे वीज उत्पादन क्षेत्रापुढे मोठं संकट निर्माण झालं असून देश अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली. मात्र सरकारने तातडीने कोळसा खाणीतील सर्व कोळसा वीज केंद्रांकडे वळता केला, त्यामुळे वीज संकट टळलं मात्र राज्यातील उद्योगांपुढे वीज संकट उभं ठाकलंआहे. कोळशाच्या तुटवड्यामळे विदर्भातील चारशे छोटे-मध्यम उद्योग आणि 25 मोठ्या उद्योगांपुढे समस्या निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग





















