एक्स्प्लोर
Mumbai Politics: ठाकरेंच्या मोर्चाला BJP चे 'घरोघरी' उत्तर, आशिष शेलार, अमित साटम यांची नवी रणनीती
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) मोर्चा काढणार असून त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने (BJP) नवी रणनीती आखली आहे. 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा असा अभियान राबवा', असे निर्देश मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) आणि आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत. याअंतर्गत, ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधतील आणि भाजपचे विकासाचे व्हिजन मतदारांपर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर, मतदार यादीतील संभाव्य त्रुटी तपासण्याचे आदेशही कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement






















