एक्स्प्लोर
Raigad Talai landslide : लवकर पुनर्वसन व्हावं म्हणून केंद्राशी संपर्क करु : राज्यपाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज तळीये आणि चिपळूणमध्ये जाऊन नुकसानाची पाहणी करणार आहेत. राज्यपाल सकाळी पावणे बारा वाजता तळीये इथं पोहोचणार आहेत. तर दुपारी साडेतीन वाजता चिपळूण इथं जाणार आहेत. अतिवृष्टीनंतर झालेल्या दुर्घटना आणि पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेत्यांनी दौरा करून आढावा घेतला होता. आता राज्यपालही पूरग्रस्त भागात पाहणी करणार आहेत.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















