एक्स्प्लोर
Problems of Anganwadi | राज्यातील तब्बल 50 हजार अंगणवाड्या इमारतविना
राज्यातील तब्बल ५० हजार अंगणवाडी शाळांना स्वतः ची इमारतच नाही.. त्यामुळे अक्षर ओळख, सामाजिक वातावरणाची ओळख करुन देणाऱ्या बालवाडीचं भवितव्य अंधारात दिसतंय. एककीडे सरकारकडून
जब पढेगा इंडिया, तब बढेगा इंडिया अशा घोषणा दिल्या जातात..पण जिथे शिक्षणासाठी मुलांच्या डोक्यावर नीट छप्पर नाही अशा परिस्थितीत मुलांनी शिकायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय..
जब पढेगा इंडिया, तब बढेगा इंडिया अशा घोषणा दिल्या जातात..पण जिथे शिक्षणासाठी मुलांच्या डोक्यावर नीट छप्पर नाही अशा परिस्थितीत मुलांनी शिकायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय..
महाराष्ट्र
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
आणखी पाहा


















