एक्स्प्लोर
Problems of Anganwadi | राज्यातील तब्बल 50 हजार अंगणवाड्या इमारतविना
राज्यातील तब्बल ५० हजार अंगणवाडी शाळांना स्वतः ची इमारतच नाही.. त्यामुळे अक्षर ओळख, सामाजिक वातावरणाची ओळख करुन देणाऱ्या बालवाडीचं भवितव्य अंधारात दिसतंय. एककीडे सरकारकडून
जब पढेगा इंडिया, तब बढेगा इंडिया अशा घोषणा दिल्या जातात..पण जिथे शिक्षणासाठी मुलांच्या डोक्यावर नीट छप्पर नाही अशा परिस्थितीत मुलांनी शिकायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय..
जब पढेगा इंडिया, तब बढेगा इंडिया अशा घोषणा दिल्या जातात..पण जिथे शिक्षणासाठी मुलांच्या डोक्यावर नीट छप्पर नाही अशा परिस्थितीत मुलांनी शिकायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय..
महाराष्ट्र
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....
Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion
















