एक्स्प्लोर
Ahmednagar : शेतकरी प्रश्नांसाठी आवाज उठविण्यासाठी पुणतांबा गावात विशेष ग्रामसभेच आयोजन
Ahmednagar : शेतकरी प्रश्नांसाठी आवाज उठविण्यासाठी आज पुन्हा एकदा पुणतांबा गावात विशेष ग्रामसभेच आयोजन करण्यात आलं आहे... शेतीमालाला मिळत नसलेला भाव, दूध दराचा प्रश्न यासह विविध प्रश्नांवर या ग्रामसभेत चर्चा होऊन ठराव करण्यात येणार असून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे... पाच वर्षांपूर्वी याच पुणतांबा गावातून ऐतिहासिक शेतकरी संपाची हाक देण्यात आली व राज्यातून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.. आज पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नावर ग्रामसभा होणार असून यात काय निर्णय होतो याकडं अवघ्या राज्याच लक्ष लागले आहे
महाराष्ट्र
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम






















