एक्स्प्लोर
Ahmednagar : शेतकरी प्रश्नांसाठी आवाज उठविण्यासाठी पुणतांबा गावात विशेष ग्रामसभेच आयोजन
Ahmednagar : शेतकरी प्रश्नांसाठी आवाज उठविण्यासाठी आज पुन्हा एकदा पुणतांबा गावात विशेष ग्रामसभेच आयोजन करण्यात आलं आहे... शेतीमालाला मिळत नसलेला भाव, दूध दराचा प्रश्न यासह विविध प्रश्नांवर या ग्रामसभेत चर्चा होऊन ठराव करण्यात येणार असून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे... पाच वर्षांपूर्वी याच पुणतांबा गावातून ऐतिहासिक शेतकरी संपाची हाक देण्यात आली व राज्यातून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.. आज पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नावर ग्रामसभा होणार असून यात काय निर्णय होतो याकडं अवघ्या राज्याच लक्ष लागले आहे
महाराष्ट्र
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र




















