एक्स्प्लोर
Aaditya Thackeray : मुंबईत रसत्यांची कामं रखडली, आदित्य ठाकरेंचे सरकारवर तिन आरोप
मुंबईतील रस्त्यांची आणि उड्डाणपुलांची कामे गेल्या दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ बंद आहेत. नियमित पुरवठादारांकडून खडी पुरवठ्याच्या अभावामुळं ही काम बंद असल्याचं सांगून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका प्रशासनाला सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांचा खडी पुरवठ्याच्या कंत्राटामध्ये हस्तक्षेप असल्याचा आणि मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदाराला कंत्राट द्यावं असा दबाव शिंदे सरकारकडून येत असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केला आहे.
महाराष्ट्र
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
आणखी पाहा





















