एक्स्प्लोर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर 61 टक्के लोक समाधानी, महाविकास आघाडी सरकारची कामगिरी कशी?
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर जवळपास दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. गेल्या एकूण सात वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारनं नोटाबंदी, जीएसटी, राम मंदीर, तिहेरी तलाक, जम्मू काश्मिरमधून 370 कायदा हटवण्यासह अनेक मोठे निर्णय घेतले. आर्थिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांवर परिणाम करणारे हे निर्णय ठरले. त्यानंतर कोरोनासारख्या महामारीनं जगासह देशालाही मोठा फटका बसला. नुकतेच पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता मोदी सरकारबद्दल आणि पंतप्रधान मोदींबाबत देशातील जनतेचं मत बदललं आहे की तेच आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे




















