एक्स्प्लोर
Kolhapur Auto Rickshaw: कोल्हापूरच्या रिक्षाचालकाचा नागरिकांना सवाल, पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ?
एबीपी माझाने नुकताच कोल्हापुरातील खड्ड्यांचा पंचनामा जनतेच्या समोर मांडला... त्यानंतर कोल्हापूरकरांनी महानगरपालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करायला सुरुवात केली..त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील एका रिक्षा चालकाने आपल्या रिक्षावर नागरिकांसाठी एक प्रश्न लिहलाय.. पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? त्याला दोन पर्याय दिले एक मीठ आणि दुसरा पर्याय साखर दिला. मात्र या प्रश्नाचे उत्तर तिसरंच निघालंय.. या प्रश्नाचं उत्तर काय आहे ? याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी.
महाराष्ट्र
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
आणखी पाहा





















