एक्स्प्लोर
Jayakwadi Dam | सलग दुसऱ्या वर्षी जायकवाडी धरण संपूर्ण भरलं! हिंगोली, नांदेडसह मराठवाड्याला दिलासा
सलग दुसऱ्या वर्षी औरंगाबादचं जायकवाडी धरण संपूर्ण भरलं आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या एक हजार क्युसेकने गोदावरी नदीत हा विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरण भरल्यानं शेतकऱ्यांच्या आणि उद्योगधंद्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. हिंगोली, नांदेडसह मराठवाड्याला यामुळे दिलासा मिळाला आहे. आशिया खंडातलं सर्वात मोठं असं मातीचं हे धरण आहे.
बातम्या
BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















