एक्स्प्लोर
Jayakwadi Dam | सलग दुसऱ्या वर्षी जायकवाडी धरण संपूर्ण भरलं! हिंगोली, नांदेडसह मराठवाड्याला दिलासा
सलग दुसऱ्या वर्षी औरंगाबादचं जायकवाडी धरण संपूर्ण भरलं आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या एक हजार क्युसेकने गोदावरी नदीत हा विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरण भरल्यानं शेतकऱ्यांच्या आणि उद्योगधंद्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. हिंगोली, नांदेडसह मराठवाड्याला यामुळे दिलासा मिळाला आहे. आशिया खंडातलं सर्वात मोठं असं मातीचं हे धरण आहे.
परभणी
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
आणखी पाहा
















