एक्स्प्लोर
Jayakwadi Dam | सलग दुसऱ्या वर्षी जायकवाडी धरण संपूर्ण भरलं! हिंगोली, नांदेडसह मराठवाड्याला दिलासा
सलग दुसऱ्या वर्षी औरंगाबादचं जायकवाडी धरण संपूर्ण भरलं आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या एक हजार क्युसेकने गोदावरी नदीत हा विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरण भरल्यानं शेतकऱ्यांच्या आणि उद्योगधंद्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. हिंगोली, नांदेडसह मराठवाड्याला यामुळे दिलासा मिळाला आहे. आशिया खंडातलं सर्वात मोठं असं मातीचं हे धरण आहे.
शिक्षण
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
आणखी पाहा




















