एक्स्प्लोर
Jalgaon : अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची ग्रामस्थांची मागणी, ग्रामस्थांकडून गावबंदीचा निर्णय
जळगावमधील अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची ग्रामस्थांची मागणी, दुष्काळी तालुका जाहीर होईपर्यंत नेत्यांना गावबंदी, जानवे गावातील ग्रामस्थांकडून गावबंदीचा निर्णय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















