एक्स्प्लोर
देशात 2018 ते 2020 दरम्यान 25 हजार आत्महत्या, बेरोजगारीमुळे 9 हजार जणांनी संपवला जीव
देशात 2018 ते 2020 या तीन वर्षांत तब्बल 25 हजार जणांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आलीय. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणा ही या आत्महत्यांमागची दोन मोठी कारणं आहेत. राज्यसभेत गृहमंत्रालयानं ही माहिती दिलीय. बेरोजगारीमुळे तीन वर्षांत 9 हजार जणांनी आत्महत्या केलीय. तर कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीमुळे 16 हजारावर लोकांनी जीवन संपवलं.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा






















