एक्स्प्लोर
Satyapal Malik on Modi Govt : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...
शेतकरी आंदोलनावरुन मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय. सहाशे शेतकरी शहीद झाल्यानंतरही दिल्लीचे नेते लोकसभेत प्रस्ताव मंजूर करु शकले नाहीत अशा शब्दांत मलिक यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. छोटी घटना घडली की शोकसंदशे देणारे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गप्प का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच शेतकरी आंदोलनासारखं मोठं आंदोलन देशात झालं नाही असंही मलिक यांनी म्हटलंय.
भारत
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















