एक्स्प्लोर
Advertisement
Kashmir Violence: पंतप्रधान मोदी यांनी ठोस भूमिका घ्यावी, Sanjay Raut यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
गेल्या काही दिवसांपासून काश्मिरमध्ये गैरकाश्मिरी नागरिकांच्या हत्येच्या झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सैन्य आणि पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीरमध्ये सध्या असलेल्या सर्व गैरकाश्मिरी नागरिकांना लष्कर आणि पोलिसांच्या कॅम्पमध्ये हलवण्यात येणार आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांकडून 2 गैरकाश्मिरींची हत्या करण्यात आली आहे. या मुद्यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
भारत
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement