एक्स्प्लोर
Farmers Protest | शेतकरी आंदोलनात हिंसाचाराचा कट; शेतकऱ्यांनी हजर केलेल्या संशयिताची कबुली
Farmers Protest | चार शेतकरी नेत्यांच्या हत्येची सुपारी मिळाली; शेतकऱ्यांनी हजर केलेल्या संशयिताची कबुली
आज सिंघु बॉर्डरवर शेतकरी संघटनांच्या वतीनं एका व्यक्तीला माध्यमांसमोर सादर करण्यात आलं. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्च दरम्यान, हिंसा आणि चार नेत्यांना गोळी मारण्याचा कट रचण्यात आला होता. व्यक्तीने सांगितलं की, "आमचा प्लान होता की, जसं शेतकरी ट्रॅक्टर परेड घेऊन दिल्लीत येण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा दिल्ली पोलीस त्यांना रोखण्याचा विचार करेन. त्यानंतर आम्ही मागच्या बाजूने फायरिंग करु, म्हणजे पोलिसांना वाटेल की, गोळी शेतकऱ्यांच्याच बाजून चालवण्यात आली आहे." ही व्यक्ती पुढे बोलताना म्हणाली की, "रॅली दरम्यान, काही लोक पोलिसांच्या वर्दीमध्ये असतील, ते शेतकऱ्यांची गर्दी पसरवण्याचं काम करतील."
आज सिंघु बॉर्डरवर शेतकरी संघटनांच्या वतीनं एका व्यक्तीला माध्यमांसमोर सादर करण्यात आलं. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्च दरम्यान, हिंसा आणि चार नेत्यांना गोळी मारण्याचा कट रचण्यात आला होता. व्यक्तीने सांगितलं की, "आमचा प्लान होता की, जसं शेतकरी ट्रॅक्टर परेड घेऊन दिल्लीत येण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा दिल्ली पोलीस त्यांना रोखण्याचा विचार करेन. त्यानंतर आम्ही मागच्या बाजूने फायरिंग करु, म्हणजे पोलिसांना वाटेल की, गोळी शेतकऱ्यांच्याच बाजून चालवण्यात आली आहे." ही व्यक्ती पुढे बोलताना म्हणाली की, "रॅली दरम्यान, काही लोक पोलिसांच्या वर्दीमध्ये असतील, ते शेतकऱ्यांची गर्दी पसरवण्याचं काम करतील."
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
आणखी पाहा






















