एक्स्प्लोर
Advertisement
Kharif Crops MSP : केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा, खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ
केंद्र सरकारने पुन्हा एकदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, भातवरील किमान आधारभूत किंमतीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर1868 रुपये प्रतिक्विंटलपासून भात आता प्रतिक्विंटल 1940 रुपये झाला आहे. यासह बाजरीवरील किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 2150 रुपयांवरून 2250 रुपये प्रतिक्विंटलवर करण्यात आली आहे.
भारत
Loksabha Election 2024 India : देशात 102 तर राज्यात जागांवर मतदान
Ram Navmi 2024 : रामनवमीचा उत्साह, देशभरातून रामभक्त अयोध्येत दाखल ABP Majha
Surya Tilak Ram Mandir Ayodhya : अयोध्येत सूर्य तिलक सोहळा ; रामलल्लाचा सूर्यकिरणांनी अभिषेक
Ram Navmi Ayodhya : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर देशासह अयोध्येत रामनामाचा गजर
Ayodhya Ram Mandir : सोनकिरणांच्या सोनसळी अभिषेकाची रचना नेमकी कशी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement