एक्स्प्लोर
Lakhimpur : लखीमपूर खेरी प्रकरणात आशिष मिश्रावर हत्येचा गुन्हा
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात लखीमपूर खेरी मध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. यावेळी एका भरधाव गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं. आता हा सगळा प्रकार एका पूर्वनियोजीत कटाचा भाग असल्याचं विशेष तपास पथकाने म्हटलंय. या घटनेतील मुख्य आरोपी हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा आहे. त्याच्यावर आता नव्याने कलमं लावण्यासाठी एसआयटीने न्यायालयाला पत्र लिहीलंय. तसच मंत्री महोदयांच्याही हकालपट्टीची मागणी केली जातेय... पाहूयात यासंदर्भातला एबीपी माझा हा रिपोर्ट...
भारत
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा






















