एक्स्प्लोर
Lakhimpur : लखीमपूर खेरी प्रकरणात आशिष मिश्रावर हत्येचा गुन्हा
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात लखीमपूर खेरी मध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. यावेळी एका भरधाव गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं. आता हा सगळा प्रकार एका पूर्वनियोजीत कटाचा भाग असल्याचं विशेष तपास पथकाने म्हटलंय. या घटनेतील मुख्य आरोपी हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा आहे. त्याच्यावर आता नव्याने कलमं लावण्यासाठी एसआयटीने न्यायालयाला पत्र लिहीलंय. तसच मंत्री महोदयांच्याही हकालपट्टीची मागणी केली जातेय... पाहूयात यासंदर्भातला एबीपी माझा हा रिपोर्ट...
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
मुंबई























