एक्स्प्लोर
Lakhimpur : लखीमपूर खेरी प्रकरणात आशिष मिश्रावर हत्येचा गुन्हा
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात लखीमपूर खेरी मध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. यावेळी एका भरधाव गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं. आता हा सगळा प्रकार एका पूर्वनियोजीत कटाचा भाग असल्याचं विशेष तपास पथकाने म्हटलंय. या घटनेतील मुख्य आरोपी हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा आहे. त्याच्यावर आता नव्याने कलमं लावण्यासाठी एसआयटीने न्यायालयाला पत्र लिहीलंय. तसच मंत्री महोदयांच्याही हकालपट्टीची मागणी केली जातेय... पाहूयात यासंदर्भातला एबीपी माझा हा रिपोर्ट...
भारत
Iran VS Israel America Conflict America Attack On Iran Kharg Island
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
सांगली
क्राईम
महाराष्ट्र

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















