एक्स्प्लोर
Konkan Special Report | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करण्याचा ग्रामपंचायतींचा निर्णय
कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करायचा निर्णय घेतला सिंधुदुर्गातील बहुतांश ग्रामपंचायतींने घेतला आहे. उशीरा येणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. एकीकडे चाकरमान्यां वरून कोकणात राजकीय नेत्यांमध्ये वाद रंगलेला पाहायला मिळतो, तर दुसरीकडे गावागावात वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे कोकणात गणपतीला येऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनाच्या काळात 7 ऑगस्टपर्यंत गावात या स्वागत करू परंतु 7 ऑगस्ट नंतर आलात तर दंड आकारू असा ठराव कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने घेतला आहे.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा




















