एक्स्प्लोर
Konkan Special Report | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करण्याचा ग्रामपंचायतींचा निर्णय
कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करायचा निर्णय घेतला सिंधुदुर्गातील बहुतांश ग्रामपंचायतींने घेतला आहे. उशीरा येणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. एकीकडे चाकरमान्यां वरून कोकणात राजकीय नेत्यांमध्ये वाद रंगलेला पाहायला मिळतो, तर दुसरीकडे गावागावात वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे कोकणात गणपतीला येऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनाच्या काळात 7 ऑगस्टपर्यंत गावात या स्वागत करू परंतु 7 ऑगस्ट नंतर आलात तर दंड आकारू असा ठराव कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने घेतला आहे.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
बातम्या
सिंधुदुर्ग




















