एक्स्प्लोर
Advertisement
Chandrapur Floods | चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्याला पुराचा तडाखा, पूरग्रस्तांना एअरलिफ्ट केलं
गोसेखुर्द धरणाची सर्वच दारं उघडल्याने वैनगंगा नदीला मोठा पूर आला असून, चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी तालुक्याला मोठा तडाखा बसला आहे. वैनगंगा नदीत मिळणारे अनेक नाले डाब मारत असल्यामुळे अनेक गावांत पुराचे पाणी शिरले असून शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली आहे. रणमोचन गाव जलमय झाले असून इथं बोटी चालवल्या जात आहेत. येथील नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झाल्यानं त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि मदत पोचवण्यासाठी बोटी चालवल्या जात आहेत. पिंपळगाव, आवळगाव इथंही घरं आणि शेती पाण्याखाली आली आहे. यामुळं भातासह भाजीपाला पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे वैनगंगा नदीच्या आष्टी पुलावर पाणी चढल्यानं चंद्रपूर ते दक्षिण गडचिरोली मार्ग बंद झालाय. स्थानिक नागरिकांनी 1994 नंतरचा हा सर्वात मोठा भयावह पूर असल्याचे म्हटले आहे.
बातम्या
Sudha Murthy on Ratan Tata Passed Away : सुधा मुर्तींनी दिला रतन टाटांच्या आठवणींना उजाळा
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement