एक्स्प्लोर
अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक औरंगाबादेत दाखल, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल झालंय. या पथकात सहा जणांचा समावेश आहे. या सहापैकी 3 अधिकाऱ्यांचं एक पथक औरंगाबाद तर तीन अधिकाऱ्यांच दुसरे पथक उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक आणि शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. .उद्या सकाळी 9 वाजता औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पैठण तालुक्यातील गाजीपुर, निलजगाव, शेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव वरखेड या गावातील शेतीची नुकसानीची पाहणी हे करणार आहे. तर दुसरे एक पथक उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहे. केशेगाव, पाटोदा लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव काकरंबा,अपसिंगा आणि कात्री या गाव शिवाराची पाहणी करणार आहेत.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अहिल्यानगर
बातम्या
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















