एक्स्प्लोर
अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक औरंगाबादेत दाखल, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल झालंय. या पथकात सहा जणांचा समावेश आहे. या सहापैकी 3 अधिकाऱ्यांचं एक पथक औरंगाबाद तर तीन अधिकाऱ्यांच दुसरे पथक उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक आणि शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. .उद्या सकाळी 9 वाजता औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पैठण तालुक्यातील गाजीपुर, निलजगाव, शेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव वरखेड या गावातील शेतीची नुकसानीची पाहणी हे करणार आहे. तर दुसरे एक पथक उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहे. केशेगाव, पाटोदा लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव काकरंबा,अपसिंगा आणि कात्री या गाव शिवाराची पाहणी करणार आहेत.
सांगली
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















