एक्स्प्लोर
अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक औरंगाबादेत दाखल, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल झालंय. या पथकात सहा जणांचा समावेश आहे. या सहापैकी 3 अधिकाऱ्यांचं एक पथक औरंगाबाद तर तीन अधिकाऱ्यांच दुसरे पथक उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक आणि शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. .उद्या सकाळी 9 वाजता औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पैठण तालुक्यातील गाजीपुर, निलजगाव, शेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव वरखेड या गावातील शेतीची नुकसानीची पाहणी हे करणार आहे. तर दुसरे एक पथक उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहे. केशेगाव, पाटोदा लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव काकरंबा,अपसिंगा आणि कात्री या गाव शिवाराची पाहणी करणार आहेत.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा



















