एक्स्प्लोर
Advertisement
अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक औरंगाबादेत दाखल, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल झालंय. या पथकात सहा जणांचा समावेश आहे. या सहापैकी 3 अधिकाऱ्यांचं एक पथक औरंगाबाद तर तीन अधिकाऱ्यांच दुसरे पथक उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक आणि शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. .उद्या सकाळी 9 वाजता औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पैठण तालुक्यातील गाजीपुर, निलजगाव, शेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव वरखेड या गावातील शेतीची नुकसानीची पाहणी हे करणार आहे. तर दुसरे एक पथक उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहे. केशेगाव, पाटोदा लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव काकरंबा,अपसिंगा आणि कात्री या गाव शिवाराची पाहणी करणार आहेत.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
विश्व
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement