एक्स्प्लोर
Wadhwan Controversy | वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात, साताऱ्याहून मुंबईकडे रवानगी
लॉकडाऊनमध्ये गृहविभागाच्या विशेष सचिवांचं पत्र घेऊन महाबळेश्वरला गेलेल्या वाधवान कुटुंबाचा ताबा सीबीआयकडे दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली. वाधवान कुटुंबाला पत्र देणारे गृहविभागाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांचीही चौकशी पूर्ण झाली असून गुप्ता यांनी कुणाच्याही दबावाविना पत्र दिल्याचं कबूल केलं. अमिताभ गुप्ता यांनी स्वत: पत्र दिल्याचं कबूल केलं आहे अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. सीबीआयने दोघांना सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतलं आहे, त्यांना आता साताऱ्याहून मुंबईला नेण्यात येत आहे.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शेत-शिवार
महाराष्ट्र
राजकारण




















