Aurangabad : औरंगाबादमध्ये मुख्याध्यापक आणि शिपाई यांच्यावर तलावारीनं प्राणघातक हल्ला,काय आहे प्रकरण?
abp majha web team
Updated at:
04 Feb 2022 05:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादच्या कन्नडमध्ये मुख्याध्यापक आणि शिपाई यांच्यावर तलावारीनं हल्ला करण्यात आला आहे काकासाहेब देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण आणि शिपाई संतोष जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय..आरोपी शालेय परिसरातील मुलींना त्रास द्यायचा त्यांची छेड काढायचा... आणि याबाबतच मुख्यध्यापक त्याला समजवण्यासाठी गेले असता चिडलेल्या आरोपीने थेट तलवारीनेच हल्ला केला आहे. मागे ही तुम्ही माझ्या शाळेत आलो तेव्हा माझे फोटो काढून माझ्या वडिलांना का पाठले असं म्हणत आरोपींवर हल्ला केलाय.