✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : अंबादास दानवेंचं निलंबन ते नार्वेकरांचं आमदारकीसाठी लॉबिंग; विधानपरिषदेत काय घडलं?

सरिता कौशिक   |  02 Jul 2024 11:28 PM (IST)

त्यात अजून एक राजकीय किनार आहे ती १२ जुलायला होणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीची. त्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस.  खरं तर ह्या निवडणुकीत असतो मतांचा कोटा. आपले पांघरून पाहूनच पक्ष उमेदवारांची संख्या ठरवत असतात ... पण महाराष्ट्राने ह्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार बघितलाय ... तरीही हि निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच, उबाठा शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली आणि ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात येऊन निवडणूक रंगतदार बनली. संख्याबळाचा विचार केला तर भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. काँग्रेसचाही एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मग उरते फक्त एक जागा ... त्यामुळे महाविकासाघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उबाठा शिवसेना मिळून तो एक उमेदवार निवडून येऊ शकतो. आता ठाकरेंनी अचानक मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवलं आहे.
    त्यामुळे अनेक इंटरेस्टिंग राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत? 
   हि रिस्क उद्धव ठाकरेंनी का घेतली? 
   मिलिंद नार्वेकरांनी जिंकवून आणण्यासाठी कुठल्या पक्षातील असंतुष्ट आमदारांनी मताचा हात पुढे केलाय?            
जर नार्वेकर जिंकले, तर नक्की कोणाचा गेम होणार? 
 भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्यातल्या एखाद्याचा गेम होणार कि शिवसेनेच्या कृपाल तुमाने किंवा भावना गवळी यांच्यापैकी एखाद्याचा ... कि मग अजित पवारांच्या राजेश विटेकर किंवा शिवाजीराव गर्जेंचा? 
  १२वा उमेदवार देण्याचा उद्धव ठाकरेंचा कॉन्फिडन्स हा लोक सभेच्या यशामुळे कि गुप्त वाटाघाटींमुळं  ... हे जरी कळले नसले तरी मतांची जुळवाजुळव कशी करणार हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असताना त्यांचे उत्तर इंटरेस्टिंग होते ...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : अंबादास दानवेंचं निलंबन ते नार्वेकरांचं आमदारकीसाठी लॉबिंग; विधानपरिषदेत काय घडलं?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.