एक्स्प्लोर
Panchanama Scam : अतिवृष्टी नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी पैशांच्या मागणीचा आरोप
अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडीत नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पैसे मागितल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. महसूल विभागाने नेमलेल्या पथकाकडून पैशांची मागणी करताना शेतकऱ्याने मोबाईल कॅमेऱ्यात ही घटना कैद केली. तर पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलीय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















