Friendship Day | नारायण राणेंचे राजकारणातील बेस्ट फ्रेंड कोण? उद्धव ठाकरेंशी मैत्री आहे का? | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं असतं, हे कोणालाही वेगळं सांगायची गरज नाही. मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. याच मैत्रीदिनानिमित्त एबीपी माझाने खासदार नारायण राणेंशी संवाद साधला. राजकारणातल्या आणि खासगी आयुष्यातल्या मित्रांविषयी, मैत्रीविषयी अनेक प्रश्न विचारले. यावर राणेंनी खुमासदार उत्तरे दिली.
राजकारणी लोकांची तत्त्वं आणि नीतिनियम पूर्णत: भिन्न असतात. त्यांच्यातील मैत्र हे दीर्घकाळ टिकणारे नसते. याबाबत राणेंना काय वाटंत? त्यांचे मित्र कोण आहेत? खरी मैत्री आता राहिली नाही, असं राणेंना का वाटतं? याची उत्तरे राणेंनी या मुलाखतीत दिली.
राजकारणी लोकांची तत्त्वं आणि नीतिनियम पूर्णत: भिन्न असतात. त्यांच्यातील मैत्र हे दीर्घकाळ टिकणारे नसते. याबाबत राणेंना काय वाटंत? त्यांचे मित्र कोण आहेत? खरी मैत्री आता राहिली नाही, असं राणेंना का वाटतं? याची उत्तरे राणेंनी या मुलाखतीत दिली.