एक्स्प्लोर
मुंबई | गावकथातून उभं राहिलं जाणिवांचं जिवंत गाव
महाराष्ट्रात गाजत असलेल्या गावकथा या नाटकाचा प्रयोग नुकताच मुंबईत पार पडला. मुंबई मराठी साहित्य संघात आयोजित या नाटकाला नाट्यरसिकांनी गर्दी केली होती. या नाटकाची कथा साहित्यिक बालाजी सुतार यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शन संजय ठाकूर यांनी केलंय. ऐंशी मिनिटांच्या या नाटकात जाणिवांचा जिवंत गाव दिग्दर्शक ठाकूर यांनी उभा केला आहे. पाहुयात त्यातील एक प्रसंग
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
करमणूक
भारत

एबीपी माझा ब्युरो
Opinion


















