एक्स्प्लोर
मुंबई | गावकथातून उभं राहिलं जाणिवांचं जिवंत गाव
महाराष्ट्रात गाजत असलेल्या गावकथा या नाटकाचा प्रयोग नुकताच मुंबईत पार पडला. मुंबई मराठी साहित्य संघात आयोजित या नाटकाला नाट्यरसिकांनी गर्दी केली होती. या नाटकाची कथा साहित्यिक बालाजी सुतार यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शन संजय ठाकूर यांनी केलंय. ऐंशी मिनिटांच्या या नाटकात जाणिवांचा जिवंत गाव दिग्दर्शक ठाकूर यांनी उभा केला आहे. पाहुयात त्यातील एक प्रसंग
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
क्राईम

















