एक्स्प्लोर
मुंबई | गावकथातून उभं राहिलं जाणिवांचं जिवंत गाव
महाराष्ट्रात गाजत असलेल्या गावकथा या नाटकाचा प्रयोग नुकताच मुंबईत पार पडला. मुंबई मराठी साहित्य संघात आयोजित या नाटकाला नाट्यरसिकांनी गर्दी केली होती. या नाटकाची कथा साहित्यिक बालाजी सुतार यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शन संजय ठाकूर यांनी केलंय. ऐंशी मिनिटांच्या या नाटकात जाणिवांचा जिवंत गाव दिग्दर्शक ठाकूर यांनी उभा केला आहे. पाहुयात त्यातील एक प्रसंग
सिंधुदुर्ग
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion















