एक्स्प्लोर
Jaikwadi Dam | जायकवाडी धरण 87 टक्के भरलं, औरंगाबाद, जालन्याचा पाणीप्रश्न निकाली | ABP Majha
औरंगाबादमधील जायकवाडी धरण यंदा 87 टक्के पाण्याने भरलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस नसून पाण्याचा प्रचंड अभाव निर्माण झाला होता. आता जायकवाडी धरण 87 टक्के भरलं आहे तर औरंगाबाद आणि जालन्याचा पाणीप्रश्न तात्पुरता सुटला आहे.
राजकारण
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
अहिल्यानगर
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















